Tuesday, March 31, 2020

सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर आणि सुभाष मालप यांचा जनतेसाठी मदतकार्याचा स्तुत्य उपक्रम

⭕निवळीचे तरुण लोकसेवेसाठी पुढे सरसावले
⭕रत्नागिरीतील निवळी गावाला २४ तास मोफत रुग्णसेवेची व्यवस्था
⭕सामाजिक कार्यकर्ते संजय निवळकर आणि सुभाष मालप यांचा जनतेसाठी मदतकार्याचा स्तुत्य उपक्रम

_____________________________________
रत्नागिरी :जगभरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या पाहता निवळी ग्रामपंचायतीच्या वतीने नेहमी सामाजिक कार्यात पुढे असणारे सदस्य तसेच निवळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय सुरेश निवळकर आणि श्री सुभाष शंकर मालप यांनी रुग्णवाहीकेद्वारे गावातील वाडी-वस्तीमध्ये फिरून लोकांमध्ये कोरोना रोगाविषयी घ्यावयाची काळजी आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जनजागृती केली.तसेच ३१ मार्चपर्यंत गावासाठी २४ तास मोफत रुग्णसेवा आणि इतर सहकार्याची ,मदतीची पावले उचलली आहेत.यावेळी त्यांच्यासोबत गावचे सरपंच सौ वेदिका रावणंग ,उपसरपंच श्री विलास गावडे , ग्रामसेवक श्री कुंभार, तंटामुक्ती अध्यक्ष श्री चंद्रकांत सुतार, पोलीस पाटील श्री शितप ,श्री सचिन रावणंग ,श्री राजू निवळकर आदी उपस्थित होते.


🌎 *हम ग्रुप कडून गरजू कुटुंबाना झाले धान्याचे वाटप*

💫संगमेश्वर (देवरुख प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आहे त्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यात वाहतूक सुरळीत नाही त्यामध्ये हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाला अन्नासाठी झगडायला लागतेय परंतु अशा परिस्थितीत संगमेश्वर तालुक्यात देवरुख मध्ये  हम ग्रुप कडून गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले.हम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सरताज कापडी,सारथी हॉटेल चे मालक विनित बेर्डे, जेष्ठ पत्रकार प्रमोद हर्डीकर,पत्रकार संतोष करंडे, सामाजिक कार्यकर्ते अशपाक जेठी आणि इतर कार्यकर्ते या मदतकार्यात सहभागी होते. एकमेकां सहाय्य करू अशा प्रकारे हे सर्व जेष्ठ व्यक्ती आणि तरुणांनी एकत्र येऊन हम ग्रुप च्या माध्यमातून गरजू व्यक्तींसाठी हे मदतकार्य चालू केले आहे.आजपर्यंत अनेक गरजू कुटुंबापर्यंत पोहचत या व्यक्तींनी हम ग्रुप च्या माध्यमातून धान्यवाटप करून मदत केली आहे.
*संगमेश्वर टाईम्स*

Sunday, March 29, 2020

कोरोनाग्रस्तांसाठी खा.नारायण राणे (दादासाहेब) यांनी दिले एक कोटी रुपये व आपले वेतन (वाचा संपूर्ण बातमीपत्र संगमेश्वर टाईम्स वर)

कोरोनाग्रस्तांसाठी खा.नारायण राणे यांनी दिले एक कोटी रुपये व आपले वेतन

मुंबई
भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी कोरोनाग्रस्तांसाठी एक कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय आपले खासदारकीचे वेतन दिले आहे. खासदार नारायण राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर जे कोकणवासीय मुंबईत अडकले आहेत त्यांची सर्व प्रकारची सोय त्यांनी केली आहे. मुंबई मध्ये अडकलेल्या वैद्यकीय मदत,जिन्नस यांसारखी घरपोच मदत सुरू केलीय.नेहमी मदतीला धावून जाणारे व कोकणवासीयांचा विचार करणारे खासदार नारायण राणे उर्फ दादासाहेब यांची ओळख दातृत्व कर्तुत्ववान नेता अशी आहे.
संगमेश्वर टाईम्स

Saturday, March 28, 2020

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.


(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर)

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.



     लोकप्रतिनिधी म्हटले की, डोळ्यासमोर दिसून येतो तो चेहरा जो लोकांनी निवडणुकीत जिंकून दिलेला असतो. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना जिंकून देतात जेणेकरून विकासाचे काम आपल्या भागात होईल तसेच जनता ज्यावेळी संकटात असेल तेव्हा धावून येईल. आणि हेच या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
आपल्याला माहितच आहेत की, पूर्ण जगभरासाहित भारत देशात सुद्धा " कोरोना" नावाच्या विषाणू जन्य व्हायरस ने थैमान गाजवले आहे. महाराष्ट्र राज्यात सुध्दा अंदाजे 170च्या वर कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.आपल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या कोरोनाने थैमान गाजविले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आता जनता संकटात आहे आणि मूलभूत गरजांचा प्रश्नसुद्धा आ करून उभा राहिला आहे. या संकटात खरे म्हणजे लोकप्रतिनिधी जनतेसाठी धावून आले पाहिजे पण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे विद्यमान खासदार श्री. विनायक राऊत हे तर मुंबई मध्ये बसून हार्मोनियम वाजवित असल्याचे "अविस्मरणीय क्षण " म्हणत ट्विट केले त्यामुळे कोकणी जनतेने सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. " कोरोनामुळे जनता त्रस्त आणि विद्यमान खासदार मस्त " असे वातावरण दिसून येत आहे.
विरोध कोणत्या पक्षाला नाही पण निवडणुकीत जनतेला कुटुंब मानणारे,जिंकूनसुद्धा जनतेकडे पाठ फिरवितात अशा लोकप्रतिनिधिंना आहे,आणि वाचकहो तुमचाही विरोध असला पाहिजे.जो लोकप्रतिनिधी जनता संकटात असताना, अत्यावश्यक सेवा मधील पोलिस प्रशासन, बँक कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी आणि इत्यादी अत्यावश्यक सेवामधील व्यक्ती हे अहोरात्र जनतेची सेवा करीत आहेत आणि हे लोकप्रतिनिधी निवडून येतात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून आणि हे बसलेत मुंबईला,तिथे हार्मोनियम स्वतःच्या घरी वाजवित बसलेत आणि "अविस्मरणीय क्षण" म्हणून हे ट्विट करीत आहेत म्हणजे जनता आधीच त्रस्त आहे आणि हे मस्त आहेत असेच बोलायला हरकत नाही.नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सोडविणे स्थानिक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे आणि आता तर भारत देश लॉकडाऊन आहे.त्यामुळे घराबाहेर पडणे हा तर आरोग्याचा नाहीतर देशाच्या विरोधात आहे अशी समज प्रत्येकाने घेतली पाहिजे.विनाकारण गर्दी वाढवणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण आहे तसेच पोलिस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील लोकांची देवदूतासारखी स्वतः संकटात उभे राहून, स्वतःच्या कुटुंबाला सोडून आज दिवसरात्र जनतेचे सेवा चाललीय हे पहा काही तर तुटपुंज्या पगारात राहणारे सरकारी कर्मचारी स्वतःचे कर्तव्य बजविण्यासाठी स्वतःचा परिवार विसरून जनतेची सेवा करण्यात मग्न आहेत. का हेही माणसेच ना त्यांना स्वतःची कर्तव्ये आणि जबाबदारी माहितीय आणि या लोकप्रतिनिधी ना स्वतः ची कर्तव्ये आणि जबाबदारी माहिती नाही का? मुंबईत बसून शाळेला भेट दिलेली पेटी (हार्मोनियम) स्वतःच्या घरी बसून वाजवित व्हिडीओ शेअर केल्याचा,यामध्ये एक मात्र नक्की हार्मोनियम कुठले आहे आणि ते तुमच्या घरी आहे हे मात्र जनतेला नेटकऱ्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार यांना सोशलमीडिया वर ट्रोल करित दाखवून दिले.... श्री.विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार म्हणून देशाच्या सर्वोच्च संसदेतील लोकप्रतिनिधी आहेत पण यांनी मात्र मतदारसंघाकडे पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सध्या रत्नागिरी जिल्ह्यात न दिसता सोशल मीडिया वर दिसत आहेत.त्याचबरोबर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकत्र येऊन या कोरोनाविरुद्ध निर्णय घेत असताना खासदार संजय राऊत हेसुद्धा या संकटात जनतेच्या भावनांशी खेळणारे धर्मांध राजकारण करीत असल्याचे दिसून येत आहे. तळागाळातील जनता आज कोणत्या परिस्थिती आहे देशात,राज्यात काय चालले आहे याचेही भान यांना नाही असे दिसून येत आहे. आज जनता आज संकटात आहे या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . आज बाजारपेठा किंवा अन्य मूलभूत स्त्रोतांचे माध्यम सुरळीत चालू नाही. काजू,आंबा बागायतदार पूर्णपणे तणावाखाली जगत आहेत. कोकणात भात शेती, मजुरी ,मासेमारी तर बहुतेक जनवर्गाचे "हातावरचे पोट" असून आजची परिस्थिती पाहता खूपच हलाखीचे दिवस आहेत. शिंमग्याला आलेले काही चाकरमानी इथे तर त्यांच्या घरची मुले ,इतर व्यक्ती मुंबईत त्यामुळे चाकरमानी वर्ग पूर्णपणे तणावाखाली जगत आहे.निवडणूकिसाठी मोठी मोठी आश्वासने देऊन निवडून आलेले लोकप्रतिनिधी आता नक्की कुठे हरवले आहेत हाही एक प्रश्न निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधी ज्यावेळी जनता संकटात असताना कर्तव्य आणि जबाबदारी विसरतात तेव्हा त्या लोकप्रतिनिधी पेक्षा स्वतःला दोष देणे हेच योग्य ठरेल असेही उत्तर सर्वसामान्य यांना मिळाले आहे.
या लोकप्रतिनिधी अगोदर जनतेसाठी धावणारी पोलिस दल आणि आरोग्य यंत्रणा तसेच इतर अत्यावश्यक सेवेमधील व्यक्ती हेच खरे कर्तव्य आणि जबाबदारी बजावत आहेत, हे चित्र स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत मी वाचकांना अशी विनंती करतो की, कृपया पंतप्रधान, मुख्यमंत्री,पोलिस प्रशासन,आरोग्य यंत्रणा, स्वच्छता विभाग आणि संबधित सर्व अत्यावश्यक सेवा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा,घरी रहा आणि कोरोना टाळा. आपल्या देशातुन हे कोरोनाचे संकट घालवायचे असल्यास शासन-प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करणे काळाची गरज आहे. आज " अविस्मरणीय क्षण" या कोरोनाचे आपल्या कुटुंबाला मिळत आहेत पण नक्कीच आपण घरी राहून खबरदारी घेतलीत तर हे संकट टळणार आहे. आता आपणच आपले रक्षक आणि या देशाचे सुद्धा कारण पोलिस प्रशासन,आरोग्य यंत्रणा आणि इतर अत्यावश्यक सेवा आपल्यासाठी स्वतःचे कुटुंब सोडून जनसेवा करित आहेत त्यांना सहकार्य करणे काळाची गरज आहे.

चीनचा कोरोना आला जनतेच्या गर्दीमध्ये ¶
देव धावला जनतेचा रक्षक खाकी वर्दीमध्ये ¶¶
पाठ फिरवतात लोकप्रतिनिधी ,कुटुंबाला विसरले ¶
चुकी कोणाची,भोगतेय कोण का विपरीत घडले ¶¶

(सदर लेख हा जनहितार्थ असून वास्तविक आहे, हा कोणा पक्ष या व्यक्तीच्या विरोधात नसून हा वृत्तीच्या विरोधात आहे. आज असलेली हि भयाण परिस्थिती आणि यामध्ये आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी आपल्याकडे पाठ फिरविणे म्हणजे हा लोकशाहीचा विश्वासघात आहे.भारतिय राज्यघटना,मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र कलम १९ अनुसार प्रत्येकास मतस्वातंत्र्य  आहे त्याप्रमाणे जनतेसाठी हे मत या लेखामध्ये " संगमेश्वर टाईम्स" या ब्लॉगद्वारे मांडले आहे ,लेख कोणा आवडो न आवडो परंतु सदर लेख हा जनहितार्थ असून वास्तविक परिस्थिती दाखवितो)

जय भारत || जय हिंद || 

लेखक -  ✍️ अमोल (भंडारा) गायकर
( www.sbsahyadri.blogspot.com)
खालिल फोटो हे ट्विटर आणि इतर सोशल मिडियावरून प्राप्त झाले



Friday, March 27, 2020

विदयुत देयकातील ईतर आकार लॉकडाऊन कालावधीत रद्द करा -आमदार नितेश राणे (संगमेश्वर टाईम्स वाचा संपूर्ण बातमी पत्र)


*संगमेश्वर टाईम्स*
_ जनहितार्थ बातमी_
_*विदयुत देयकातील ईतर आकार लॉकडाऊन कालावधीत रद्द करा : आमदार नितेश राणे*_
*_________________________________*

*कणकवली :-*
विदयुत देयकातील ईतर आकार लॉकडाऊन कालावधीत रद्द करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांना पत्र देऊन आमदार नितेश राणे यांनी मागणी केली आहे पत्रात म्हटले आहे की
देशामध्ये आर्थिक आणिबाणी लागू करावी अशी याचिका सुप्रिम कोर्टात एका संस्थेमार्फत करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत मंदावलेत आहेत किवा नाहिच आहेत. तेव्हा वीजबिले, दूरध्वनी बिले, गॅस, ईंटरनेटविधा यासारख्या बिलांना स्थगीती मिळावी
लॉकडाऊन कालावधीत विदयुत देयके देतांना यामध्ये असणारे ईतर सर्व आकार रदद करावेत ग्राहक केवळ युनिटप्रमाणे जो आकार ठरवून दिला आहे तेवढच बिल भरेल म्हणजेच वीज आकारच घ्यावा. ईतर आकारात येणारे स्थीर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, व्याज ईतर आकार. हे सर्व लॉकडाऊन कालावधीत थांबवावे, तेवढाच दिलासा सर्व ग्राहकांना मिळेल. त्यामुळे विद्युत बिल निम्म्यावर येतील. कारण वीज आकाराच्या दुप्पटच वीज बिलांची आकारणी होते.
तरी याबाबत सहानभूतीपूर्वक विचार करुन आणि वीज ग्राहक घरगुती व्यावसायिक/औदयोगिक संस्था यांचेकडून लगोलग बिलांची वसूली काटेकोर न करता परिस्थिती समजून घेऊन करण्यात यावी,आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे
 वाचा खालील पत्र जे आमदार नितेश राणे यांनी लिहिलेय

=========================
*संगमेश्वर टाईम्स*

Thursday, March 26, 2020

थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या (संगमेश्वर टाईम्स)


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 10:00am

*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या (संगमेश्वर टाईम्स)


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 10:00am

*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या (संगमेश्वर टाईम्स)


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 10:00am

*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या (संगमेश्वर टाईम्स)


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 10:00am


*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या (संगमेश्वर टाईम्स)


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 10:00am


*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️


✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
27मार्च 2020 9:00am
*पुणे- शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याची जास्त गरज आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.*
*मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.*
*मुंबई | कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२६ मार्च) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.*
⭕  *मुंबई: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्याच्या सीमा बंद असल्याने इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.*
*मुंबई: करोनाला रोखण्यासाठी देशभरात प्रयत्न सुरू असून, त्यासाठी संचारबंदीचीही अमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, कांदिवलीतील पोयसर परिसरात लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास विरोध केल्यानं भावंडांमध्ये वाद झाला. त्यातून लहान भावाची हत्या झाल्याची घटना बुधवारी घडली. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नका, अशी कळकळीची विनंती करणाऱ्या भावाशी वाद झाला. त्यातून राजेश ठाकूर ( वय - २८) यानं दुर्गेश (२१) याची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी राजेशला अटक केली आहे.*
*नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने गरीबांसाठी दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबाला पुढील तीन महिने प्रत्येकी 5 किलो, तांदूळ किंवा गहू मोफत दिला जाणार आहे. त्यासोबतच एक किलो डाळही दिली जाणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.*
*पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच पोलिसांनी रस्त्यावर उतरताच नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांचे मारहाणीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांच्या या वागणुकीमुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अशाच प्रकारे एका युवकाला बेदम मारहाण केल्यामुळे युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.*
*कोरोना विषाणू साथीचा प्रभाव संपूर्ण जगावर पडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुरू आहेच; पण येत्या काळात जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा वाईट परिणाम होणार आहे. सर्व प्रमुख देशांच्या आर्थिक विकासदरात घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. अनेक जण बेरोजगार होण्याचा धोका आहे. कोरोना महारोगराईमुळे निर्माण होणारे आर्थिक संकट अधिक भयानक असणार आहे*
*नवी दिल्ली – करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन केले. त्यामुळे दररोजच्या गर्दीला आळा बसला असला तरी देशातील गरीब आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उदरर्निवाहाच्या प्रश्नाने डोकं वर काढले होते. त्यावर केंद्र सरकारने गुरुवारी 1लाख 70 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्‌विट करून स्वागत केले आहे.*
*भीम जयंती*
*कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू'*
*कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही.* *कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे*
💫⭕ *रोम: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. सुमारे १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही पाच लाखाहून अधिक झाली आहे. तर, मृतांचा आकडा वाढला असून २२ हजारहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.*
💫💫💫💫💫💫💫💫
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com
आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

Wednesday, March 25, 2020

थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या* 26 मार्च 2020 9:00am( संगमेश्वर टाईम्स)

✍️ *संगमेश्वर टाईम्स*✍️
🗞️🗞️                      🗞️🗞️

*🗞️थोडक्यात पण महत्वाच्या बातम्या*
26 मार्च 2020 9:00am


⭕ *प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशान्वये देशासह जिल्हयात सर्वत्र 14 एप्रिल 2020 पर्यंत  आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये लॉकडाऊन झाले असून  याची अंमलबजावणी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात  आली आहे*

⭕ *रत्नागिरी जिल्हयातील ज्या कंपन्याच्या आस्थापना पूर्णपणे बंद आहेत, त्या कंपन्यामध्ये फक्त सुरक्षा, विद्युत व देखभालीसाठी कर्मचारी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु सदर कर्मचारी कंपनी आवारात राहतील इतरत्र कोठे जाणार या अटीच्या आधीन राहून वरील मुभा देण्यात आली आहे*

⭕ *अत्यावश्यक वाहनांना पास देण्याबाबत निर्णय घेण्यात येत असून पुढील एक दोन दिवसात जिल्हयातील प्रत्येक तहसिल कार्यालयांतून अत्यावश्यक वाहनांना पास देण्याबाबतची  कार्यवाही करण्यात येईल.*

⭕  *रत्नागिरीतून कोरोना तपासणीसाठी 34 नमुने पाठविण्यात आले होते. 2 रिजेक्ट झाले. 10 नमुने निकाल बाकी आहेत. *21 प्रकरणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.*

⭕ *या 21 दिवसांच्या कालावधीत खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरु ठेवावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहेत.*

⭕ *पुण्या-मुंबईहून 08 मार्च 2020 पासून नंतरच्या काळात रत्नागिरी जिल्हयात आलेल्या नागरिकांनी सक्तीने स्वत:च्या घरात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा भंग करण्यांवर दंडणीय कारवाई करण्यात येणार आहे.*

⭕ *धान्य दुकानदारांनी अधिकचा साठा ठेवून साठबाजी करु नये. तसेच धान्य साठयाबाबत दुकानाच्या दर्शन फलक लावणे सक्तीचे करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.*

⭕ *होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक,  नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.*

⭕ *पुणे: दुबईवरून पुण्यात आलेलं करोनाची लागण झालेलं दाम्पत्य १४ दिवसांत पूर्णपणे बरे झाल्यानंतर आता आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. आणखी तिघे करोनामुक्त झाले आहेत. त्यांना उद्या, गुरुवारी घरी सोडण्यात येणार आहे.*

⭕ *नाशिक: राज्यात संचारबंदी सुरू असताना मालेगाव येथे आज रात्री आठ वाजताच्या सुमारास एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल व त्यांच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकिय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घातली व त्यांना धक्काबुक्की केली. धक्कादायक म्हणजे आमदारांचा फोन उचलला नाही म्हणून हा सारा धुडगूस घालण्यात आला*

⭕ *नवी दिल्लीः करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर विविध पातळ्यांवर मोठे निर्णय घेतले जात आहेत. आता परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही मोठा निर्णय जाहीर केला आहे. करोनामुळे देशातील टोल नाक्यांवरील वसुली बंद करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी ट्विट करून सांगितलंय.*

⭕ *नवी दिल्लीः करोना व्हायरसा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही रुग्ण संख्या वाढते आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत ५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने धोका वाढला आहे. यामुळे दिल्लीतील करोनाच्या रुग्णांची संख्या ३५वर पोहोचली आहे. करोनाचे आढळलेले पाच नवे रुग्ण हे विदेशातून परतलेले नागरिक असल्याची माहिती आहे*

⭕ *रायगड –करोना व्हायरस बाधित रूग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील करोनाग्रस्त असलेल्या एका व्यक्तिचा रिपोर्ट आज निगेटीव्ह आल्याने त्या व्यक्तिला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.*

⭕ *देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 606वर पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी सांगितले. त्यात 43 परराष्ट्रीय नागरिकांचा समावेश आहे. देशात मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. योगायोगाने देशात 21 दिवस लॉकडाऊनची सुरवात बुधवारीच झाली.*
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित असून त्यांची संख्या 128 वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ केरळात 109 जणांना लागण झाली आहे.*
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा,कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com

आजपर्यंत 9600+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.


(तुमच्या परिसरातील बातम्या (फोटो सहित) आम्हांला 8898545070 वर व्हाट्स अप करा.

▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

Tuesday, March 24, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी प्रतिज्ञा करा आणि इतरांना शेअर करा( वाचा संगमेश्वर टाईम्स)

मी माझा आणि माझ्या देशाचा रक्षक
(कृपया घरी रहा,कोरोना टाळा)

मी भारत देशाचा जबाबदार,सुज्ञ आणि कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून अशी प्रतिज्ञा करतो कि,
कोरोनासारखे भयानक संकट असताना मी माझा भारत देश,माझे महाराष्ट्र राज्य, माझा जिल्हा,माझा तालुका, माझे शहर,माझे गाव,माझे भारतीय बांधव, माझे कुटुंब सुरक्षित रहाण्यासाठी भारत देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलिस प्रशासन,जिल्हाधिकारी,आरोग्य विभाग आणि संबधित सर्व अत्यावश्यक शासकीय यंत्रणा यांनी दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करेन. या संकटांत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेसाठी अहोरात्र कार्यरत असणारे सीमेवरील सैनिक, पोलिस प्रशासनामधील अधिकारी आणि कर्मचारी,होमगार्ड,आरोग्य सेवामधील डॉक्टर, नर्स,आया,वॉर्डबॉय, रुग्णवाहिका कर्मचारी, मेडिकल सेवा पुरविणारे व्यवस्थापन, प्रत्येक घटनांची बातमी देणारे वृत्तपत्र प्रतिनिधी आणि संपादक आणि संबंधित सर्व व्यक्ती ज्या आमची सुरक्षा करीत आहेत त्यांचा अभिमान बाळगून,त्यांचे आभार मानून,त्यांच्या या जनहितार्थ समाजकार्याला स्वतः त्यांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी घरी राहून सहाय्य करेन.रस्त्यावर कुठेही फिरणार नाही,अफवांवर विश्वास ठेवणार नाही आणि अफवा पसरविणार नाही,माझ्या मुळे माझ्या बांधवांना,देशाला त्रास होईल असे बेजबाबदार वागणार नाही.स्वतःलाच नव्हे तर माझ्या कुटुंबासहित देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, या कोरोना रोगाचा संसर्गजन्य प्रसार थांबविण्यासाठी घरी राहून सरकार, शासन-प्रशासन आणि इतर अत्यावश्यक सेवानी बजावलेल्या आदेशाचे घरी राहून पालन करेन.
 मी अशी प्रतिज्ञा करतो कि,माझ्यामुळे शासन-प्रशासन यांवर ताण येणार नाही देश धोक्यात जाणार नाही असे ठरवून तात्काळ स्वतःला स्वतः घरीच बंदी तसेच संचारबंदी कायदा लागू करून घेईन. सध्या देश लॉकडाऊन झाला आहे,संचारबंदी आहे या आदेशाचे/कायद्याचे उल्लंघन होणार नाही हि माझी जबाबदारी असेल.हा कोरोना हरेल आणि देश जिंकेल यासाठी मी शासन- प्रशासन ला सहाय्य करून "मी माझाच नव्हे तर देशाचा रक्षक म्हणून घरी राहून संसर्गजन्य प्रसार रोखेन आणि शासनाने दिलेल्या सूचना सहित कायद्याचा आदर करेन.आज देशावर ओढवलेल्या संकटाच्या अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांनी भारत लॉकडाऊन ची घोषणा केली आहे ती योग्य रीतीने मी त्यांचा आदेश म्हणून,आपल्या आरोग्यासाठी योग्य निर्णय म्हणून त्यांचे पालन करेन.
         मी भारत देशातील नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी,मी माझे कर्तव्य,एक दक्ष नागरिक म्हणून पार पाडेन.शासन-प्रशासन यांनी दिलेल्या नियमांचे, सूचनांचे पालन करून "घरी राहून" या कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सरकार,शासन-प्रशासन यांना सहाय्य करेन.

मी माझा आणि माझ्या देशाचा रक्षक©®
★जय भारत !! जय हिंद★
संगमेश्वर टाईम्स 

Monday, March 23, 2020

संगमेश्वर टाईम्स Breaking* (24 मार्च 2020)

*संगमेश्वर टाईम्स Breaking*
24/03/2020

▪️भारत देशातील 728 जिल्ह्यापैकी 606 जिल्ह्यात लॉक डाऊन
➡️जवळपास 85 टक्के भारत बंद
▪️शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण
➡️1074 अंशाने वधारला,सध्या निर्देशांक 27,000 च्या पुढे
▪️मुंबई मधील क्राईम ब्राँच ची कारवाई
➡️वांद्र्यातून कोट्यवधी रुपयांचा मास्क साठा जप्त करण्यात आला आहे
➡️9 कोटी रुपये किंमतीचा मास्क साठा
▪️कोरोना बाधीत रुग्ण संख्यानी शंभरी पार केली आहे रुग्ण संख्या 101
➡️ राज्यात 4 नवीन रुग्ण 12 तासात वाढले,पुणे 3 तर साताऱ्यात 1 रुग्ण
➡️संचारबंदी असताना हि लोक बेजबाबदार पणे बाहेर पडतात त्याचा परिणाम आहेत, हेच उत्तर मिळतेय
🔹🟤 *महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत* *त्यामुळे सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा कायद्याचा आदर करा . - *संगमेश्वर टाईम्स*
अधिक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
www.sbsahyadri.blogspot.com

आजपर्यंत 9500+ वाचकांनी वाचलेले *संगमेश्वर टाईम्स* चे डिजिटल प्रसारमाध्यम.
संगमेश्वर टाईम्स व्हॉटसअप ग्रुप सामिल होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.कृपया एका ग्रुपमध्ये ऍड असताना या लिंक वर क्लिक करू करू नये हि विनंती.नवीन वाचकांना सामिल होण्यासाठी हि लिंक प्रसारित करण्यात येत आहे👇👇

https://chat.whatsapp.com/Fqwus9kdUOTF5wPQTp1IkZ


▪️संगमेश्वर टाइम्स संपादकीय मंडळ▪️

रत्नागिरी जिल्ह्यात वाहनांवर निर्बंध वाचा सविस्तर बातमी पत्र

रत्नागिरी |


साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 रत्नागिरी जिल्हयासाठी लागू करण्यात येत असून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हयातील कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतूकीने रस्त्यावर, गल्लोगल्ली या ठिकाणी सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने, जड वाहतुकीची वाहने यांचा प्रवास (प्रवासी व माल वाहतुक) यासाठी वापर करण्यास  23 मार्च 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.
या आदेशाने खाजगी प्रवासी वाहने तसेच सर्व प्रकारच्या  रिक्षा, टॅक्सी(ऍप आधारित ओला, उबेर व तत्सम वाहनांसह) या सर्वांना वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
सदर आदेश खालीलबाबतीत लागू होणार नाही.
१)शासकीय/निमशासकीय वाहने व कर्मचारी यांची कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खाजगी वाहने
२) तातडीचे रुग्णवाहतुक व हॉस्पीटलमधील डॉक्टर व पॅरामेडीकल स्टॉफ (फक्त कर्तव्यार्थ)
३)अत्यावश्यक सेवा (उदा. वीज, पाणी पुरवठा, दूरसंचार, अग्निशमन, बँक व एटीएम व टपाल सेवा, सांडपाणी निचरा व स्वच्छता व्यवस्थापन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या पायाभूत विकासाशी संबधित उद्योग-CNI) फक्त कर्तव्यावर व तातडीचे असल्यास.
४) जीवनावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक
५) प्रसार माध्यम व त्यांचे प्रतिनिधी (फक्त कर्तव्यार्थ)
६)अन्न, भाजीपाला, फळे, दुध, किराणा माल इत्यादींसारख्या अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापना
७) दवाखाने, वैद्यकीय केंद्र, औषधी दुकाने व आरोग्य विषयक सेवा पुरविणा-या आस्थापना
८) विद्युत पुरवठा, ऑईल, पेट्रोलियम व ऊर्जा संससाधने पुरविणा-या आस्थापना
९) अत्यावश्यक सेवा देणा-या आय.टी. आस्थापना
१०) जिल्हाधिकारी यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्ती.
वरील नमूद 1 ते 10 सेवा पुरविणा-या  आस्थापनांच्या वाहनांना हे आदेश लागू होणार नाहीत.
वर नमूद प्रमाणे सवलत दिलेल्या अधिकारी व कर्मचारी तसेच खाजगी व्यक्ती यांनी त्यासाठी ओळखपत्र व सदर विशेष कार्यासाठी नेमणूकीबाबतचे आदेश तसेच रुग्णांनी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेशीत केले आहे.
(सौजन्य-दै. प्रहार)

कोरोना हेल्पलाईन क्र-9013151515 अधिक माहितीसाठी संपूर्ण बातमी वाचा


कोरोना टाळायचा असल्यास कृपया घरीच रहा. गर्दी करू नका. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचे जबाबदार आपण असू त्यामुळेच आपण स्वतःहून सरकार, पोलिस प्रशासन आणि अत्यावश्यक सेवा यांच्या नियम आणि अटींचे पालन करा यात आपल्या जनतेचा फायदा आहे
घरबसल्या माहिती घ्या
*कोरोना हेल्पलाईन* :
9013151515 हा नंबर आपल्या contact  list मध्ये WHO नावाने save करा .
नंतर what's app वर hi लिहून send करा ,मग आपल्याला automatically शासनाकडून पुढील सुचना मिळत राहतील .
या नंबर वर मी व्हाट्सअप च्या मेसेजद्वारे hii सेंड केल्यावर खालील माहिती प्राप्त झाली

*संगमेश्वर टाईम्स*🙏🏻

देवरुख पोलिस ठाणे आणि इतर अत्यावश्यक सेवा यांचे मनपूर्वक आभार आणि जनतेस आभार तसेच आवाहन(संगमेश्वर टाईम्स)

संगमेश्वर टाईम्स (न्यूज ब्लॉग)समूहाकडून आपले सर्वांचे
मनपुर्वक आभार

 🔘 भारत देशातील,महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्हा मधील अत्यावश्यक सेवा तसेच संगमेश्वर तालुक्यातील सर्व सन्मानीय देवरुख पोलिस ठाणे आणि संगमेश्वर पोलिस ठाणे ,डॉक्टर आणि आरोग्यसेवक,रुग्णवाहिका कर्मचारी, मेडिकल पत्रकार,वृत्तपत्र प्रतिनिधी आपण आपले जीवन धोक्यात घालून आपण काम करीत आहात,आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद व  आपणा सर्वांचे आभार मानतो.
  🔘माझे संगमेश्वर टाईम्स चे वाचक, माझे संगमेश्वर तालुका वासीय आपण "जनता कर्फ्यु" पाळून घरी राहिलात या कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार वाढू नये म्हणून योग्य तो प्रतिसाद दिलात. भारत देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आणि कायद्याचा आदर ठेवून सहकार्य करताय यासाठी तुमचेही मनापासून आभार. हा कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी आपल्या जवळच्या पोलिस प्रशासन आणि आरोग्य सेवकांनी दिलेल्या नियमांचे आपण पालन करा,ज्या प्रमाणे 22 मार्च बंद पाळलात त्याचप्रमाणे आता ही सुरक्षित रहायचे असल्यास बंद पाळा, आपण स्वतःसाठी स्वतः 144 कलम लावू आणि सरकार,शासन-प्रशासन चे नियम पाळा.जेणेकरून हा वाढता कोरोना प्रसार थांबला पाहिजे अन्यथा आपली इटली आणि जर्मनी सारखी अवस्था होईल.कृपया आपण कुणीच घराबाहेर पडू नका अशी  नम्र विनंती करतो.
   मी पुन्हा एकदा आपणा सर्वाना धन्यवाद आणि आपले मनापासून आभार.  🔘🚑🚓➡️🙏
 🔘 महत्वाची सूचना आणि सस्नेह विनंती🔘
▪️जनतेनी कृपया विनाकारण गर्दी करू नये
▪️लॉक डाऊन ला गंभीरतेने घ्या,हीच काळाची गरज
▪️देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांचे सूचनांचे पालन करा
▪️आपल्या स्थानिक पोलिस ठाणे आणि अत्यावश्यक सेवेचे आभार माना पण त्यांच्या आदेशाचे,नियम व अटींचे पालन करा
▪️विनाकारण भटकणे सोडा आणि स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घ्यायची असल्यास कृपया घरीच रहा. घराबाहेर पडू नका.
▪️अजून कोरोनाचे संकट टळले नाही,हे संकट घालवायचे असेल तर सरकार, पोलिस दल आणि अत्यावश्यक सेवेने दिलेल्या सूचनांचे पालन करून कायद्याचा आदर करा,हिच काळाची गरज

आपले नम्र
अमोल गायकर
संगमेश्वर टाईम्स
http://www.sbsahyadri.blogspot.com

Sunday, March 22, 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून महाराष्ट्र 'लॉकडाऊन'ची घोषणा ! (संगमेश्वर टाईम्स) वाचा संपूर्ण बातमी पत्र

🔘Coronavirus Impact : मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून महाराष्ट्र 'लॉकडाऊन'ची घोषणा ! उद्या सकाळपासून राज्यात कलम 144 लागू

🔹मुंबई-कोराना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास रोखण्यासाठी तसेच सर्व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आज (रविवारी) जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होते.
यापुर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहर हे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं होते. आज देखील कोरोनाच्या रूग्णांमध्ये महाराष्ट्रात वाढ झाली आहे. त्याचपार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे म्हणजेच उद्या सकाळपासून राज्यात कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे.

🔘▶️कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्णय

▪️ ज्या लोकांच्या हातावर होम कॉरंनटाईनचा शिक्का मारला आहे त्या लोकांनी कृपया घरी बसावं. कुटुंबियांच्या संपर्कात येऊ नये. आता हा रोग गुणाकार धारण करेल मात्र आपल्याला आता रोगाची वजाबाकी करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
 
▪संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन; आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू होईल

▪महाराष्ट्रात जमावबंदी लागू

▪रेल्वे आणि मुंबई लोकलपाठोपाठ आता राज्यातली एसटी सेवादेखील बंद; शहरातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काही बस सुरू राहतील

▪परदेशातून उद्यापासून कोणतंही फ्लाईट येणार आहे

▪कलम १४४ नुसार, 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये

▪सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 5 टक्के कर्मचारी असतील 


संगमेश्वर टाईम्स

देवरुख शहरातील गर्दी थांबली "जनता कर्फ्यु" साठी (संगमेश्वर टाईम्स) संपूर्ण बातमी आणि छायाचित्रे पहा

🔘आणि देवरुख बाजारपेठ सहित संपूर्ण शहरात तसेच साखरपा मध्ये सुद्धा शुकशुकाट



देवरुख(अमोल गायकर)- देवरुख मधील मुख्य आठवडा बाजार, बस डेपो, शिवाजी चौक, हनुमान मंदिर परिसर आणि इतर ठिकाणी नेहमीच हजारो लोकांची वर्दळ असते आज त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता,परिसर निर्मनुष्य आहे. देवरुख बस डेपोत तर सर्वत्र शुकशुकाट आहे.शहरातील जनतेचा उत्तम प्रतिसाद जनहितार्थ "जनता कर्फ्यु" ला मिळतोय हे सोबतच्या छायाचित्रे वरुन दिसून येत आहे


▪️रखरखत्या उन्हामध्ये देवरुख पोलिस ठाणे आणि ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवक यांचा जनतेसाठी लढा सुरू.
▪️"जनता कर्फ्यु" ला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशभरासहित महाराष्ट्र राज्यातील जनतासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आहे.
▪️22 मार्च 2020 च्या सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत "जनता कर्फ्यु" असणार आहे,यामुळे नक्कीच गर्दीची ठिकाणी,नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट झाल्याने कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबला जाईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम जनतेने जनतेसाठी करावा हेच आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले
▪️साखरपा मधील मुख्य आठवडा बाजार, बस डेपो येथे नेहमी वर्दळ असते आज त्या ठिकाणी संपूर्ण रस्ता,परिसर निर्मनुष्य आहे.सर्वत्र शुकशुकाट आहे.शहरातील जनतेचा उत्तम प्रतिसाद जनहितार्थ "जनता कर्फ्यु" ला मिळतोय हे सोबतच्या छायाचित्रे वरुन दिसून येत आहे
▪️जनतेने जनतेसाठी "जनता कर्फ्यु" पाळला पण याच जनतेच्या सुरक्षेसाठी मानवी देही दैवी खाकी अर्थात पोलिस ठिकठिकाणी या रखरखत्या उन्हात पहारा देताना दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे कोरोना च्या विरोधात लढा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय चे आरोग्य सेवक सुद्धा कार्यरत आहेत, संगमेश्वर टाईम्स कडून मनापासून आभार.


🔹संगमेश्वर टाईम्स🔹

Saturday, March 21, 2020

रत्नागिरी जिल्हा आणि संगमेश्वर तालुक्यात "जनता कर्फ्यु" पहा संपूर्ण बातमी छायाचित्रासहित(संगमेश्वर टाईम्स)

भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्हा आणि संगमेश्वर तालुक्यात "जनता कर्फ्यु"
🔘संगमेश्वर टाईम्स🔘


🔹रत्नागिरी(संगमेश्वर प्रतिनिधी)-  भारत देशात तसेच  राज्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबविण्यासाठी जनतेला 22 मार्च ला " जनता कर्फ्यु" चे आवाहन केले होते. हा जनता कर्फ्यु सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असेल आणि हा जनता कर्फ्यु जनतेने जनतेसाठी केलेला असेल ज्यामुळे हा भयानक कोरोनाचा संसर्गजन्य प्रसार थांबला जाईल. त्यांच्या या आवाहनाला जनतेनी सुद्धा योग्य प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " जनता कर्फ्यु " पाळून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी रत्नागिरी कर आणि संगमेश्वर वासीय सज्ज झाले.रत्नागिरीमधील कोकण रेल्वे चे ठिकाण, मुख्यमहामार्ग,पेट्रोल पंप तसेच संगमेश्वर ची मुख्य बाजारपेठ, संगमेश्वर बस डेपो तसेच देवरुख बाजारपेठ ठिकाणी सुद्धा हा " जनता कर्फ्यु" पाळून जनता योग्य प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. सोबतच्या छायाचित्रे पहाता हा " जनता कर्फ्यु" नक्कीच यशस्वी होऊन या भयानक कोरोनाचा प्रसार थांबला जाईल हे या चित्रांवरून स्पष्ट होते.



🔹संगमेश्वर टाईम्स🔹

राहत्या घरी बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राहत्या घरी बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


परभणी :  – जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या पालम शहरातील पाटील नगरात. राहत्या घरी आरोपींकडून बनावट देशी दारू बनवली जात असल्याची खात्री लायक माहिती मिळाल्याने. मिळालेल्या माहिती आधारे घटनास्थळी पोहचून बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने हि कार्यवाही केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद विपट, पोह. मधुकर चट्टे, पोह.निलेश भुजबळ , पोह.संजय शेळके, पोना.किशोर चव्हाण, पोना. सय्यद मोबीन व पोना.अरुण कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी पोचलेल्या पथकाने बनावट देशी दारू तयार करणाऱ्यावर छापा मारला. केलेल्या या कार्यवाहीत आरोपींकडून 9957 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.त्यात भरलेले 155, रिकाम्या 157 बॉटल, सिलिंग साठी लागणारे साहित्य, नऊ लिटर बनावट दारुसाठी चे मिश्रण मिळून आले.देविदास गायकवाड, केरबा वाघमारे, प्रकाश दावळबाजे, अनिकेत घोरपडे, गंगाधर जिंकलवाड या आरोपीं विरुद्ध.

पालम पोलीस ठाण्यामध्ये शनिवार, (21मार्च )रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईने.पालम शहरातील अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

दहावीचा सोमवारचा पेपर पुढं ढकलला, ३१ मार्चनंतर होणार घोषणा (संगमेश्वर टाईम्स)

दहावीचा सोमवारचा पेपर पुढं ढकलला, ३१ मार्चनंतर होणार घोषणा

दहावीचा सोमवारी होणारा भूगोल (geography exam paper) या विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (state education minister varsha gaikwad) यांनी शनिवारी दुपारी ही घोषणा केली आहे. हा पेपर पुन्हा कधी घेण्यात येईल, याची माहिती ३१ मार्च नंतर दिली जाईल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारीवी इयत्तेच्या (Ssc and hsc exam) परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा शेवटच्या टप्प्यात असताना शालेय शिक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली आहे कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने सिनेमागृह, माॅल, शाळा-काॅलेज, धार्मिक स्थळ, खासगी कार्यालये बंद करण्याचे निर्देश दिले असतानाच दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजीत वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा निर्धार होता.

सावधान ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर… - राजेश टोपे,आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य

सावधान ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर…
- राजेश टोपे,आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

सध्या संपूर्ण देशाला कोरोनाने हादरवून सोडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या महाराष्ट्रात आहे.
राज्यातल्या नागरिकांनो आता अधिक सावध व्हा. जे होऊ नये यासाठी सरकार धडपड करतं आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतं आहे. राज्य कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, खुद्द आरोग्यमंत्र्यांनी यांनी याबाबत सावध केलं आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
संगमेश्वर टाईम्स

जनता कर्फ्यु ।। संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती


संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती


🔘संगमेश्वर टाईम्स🔘
🔹संगमेश्वर(हातीव)- महाराष्ट्र राज्यात तसेच पूर्ण भारत देशात कोरोना ने अक्षरशः थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पहाता हा रोग संसर्गजन्य असून यांची साखळी तोडायची असल्यास या रविवारी 22 मार्च ला सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत "जनता कर्फ्यु" पाळूया म्हणजे हा जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यु असेल जेणेकरून हि कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अशी सूचना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केली. जनता कर्फ्यु साठी जनजागृती करणे महत्वाचे पाहून संगमेश्वर भाजयुमो अध्यक्ष रुपेश कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातीव गावात फिरत्या वाहनाने लाऊडस्पीकर मार्फत केली जनजागृती केली.
   ▪️कोरोनाच्या विरोधात हा जनता कर्फ्यु महत्वाचा असून यामुळे नक्कीच या संसर्गजन्य रोगाची लागण थांबली जाईल. या कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचना आणि अटींचे पालन करून हा " जनता कर्फ्यु" पाळणे हीच काळाची गरज आहे, असे मत श्री. कदम यांनी संगमेश्वर टाईम्स च्या प्रतिनिधी यांच्या समोर मांडले.

संगमेश्वर टाईम्स

माजी खासदार निलेश राणेंनी सरकारला मदतीचा हात पुढे केला. Indiafight corona (संगमेश्वर टाईम्स)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणेंनी सरकारला पुढे केला मदतीचा हात



कोकण: राज्यात कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोना संशयितांची संख्या वाढू लागल्याने रुग्णांवर उपचारासाठी जागा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ट्विट करून मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना बाधित रुग्णासाठी अपुरी जागा होत असेल किंवा लागणार असेल आणि आयसूलेशन विभाग व इतर कोणत्याही वैद्यकीय मदतीसाठी जागेची गरज असल्यास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाची अंधेरी पश्चिम येथे सिंधुदुर्ग भवन मधील जागा आम्ही देऊ कधीही कळवा, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.राज्यातील कोरोना ग्रस्त व्यक्तींची वाढती लोकसंख्या पहाता या रुग्णांना आयसुलेशन जागेची कमरतरता भासू शकते.
(संगमेश्वर टाईम्स)

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...