भावपूर्ण श्रद्धांजली
अचानक संकट यावं
एकत्रच सर्वांना न्यावं
माघारी कोणी रडायला नसावं
काळजावर झालाय घाव
कसा सोडून गेला माझा भाव
जास्त शब्द माझ्याकडे उरलेच नाही रे.
एकत्रच सर्वांना न्यावं
माघारी कोणी रडायला नसावं
काळजावर झालाय घाव
कसा सोडून गेला माझा भाव
जास्त शब्द माझ्याकडे उरलेच नाही रे.
मी स्वप्नांत विचार करू शकत नाही की तुमच्या साठी मला अशी कविता करावी लागेल.
खूप चुकीचा वागलात तुम्ही.
दादा आयुष्यात खूप काही शिकवून गेलात
तुमची आठवण विसरणे अशक्य.
खूप चुकीचा वागलात तुम्ही.
दादा आयुष्यात खूप काही शिकवून गेलात
तुमची आठवण विसरणे अशक्य.
अमोल गायकर आणि परिवारातर्फे आपणांस
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
No comments:
Post a Comment