Saturday, March 21, 2020

सावधान ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर… - राजेश टोपे,आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य

सावधान ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर…
- राजेश टोपे,आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य 

सध्या संपूर्ण देशाला कोरोनाने हादरवून सोडले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या महाराष्ट्रात आहे.
राज्यातल्या नागरिकांनो आता अधिक सावध व्हा. जे होऊ नये यासाठी सरकार धडपड करतं आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतं आहे. राज्य कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे, खुद्द आरोग्यमंत्र्यांनी यांनी याबाबत सावध केलं आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले.
संगमेश्वर टाईम्स

No comments:

Post a Comment

कोरोनामध्ये जनता झालेय त्रस्त आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र मस्त.

(अमोल गायकर यांच्या वास्तविक आणि जनहितार्थ बिनधास्त लेखणी मधील तुफानी अग्रलेख थेट संगमेश्वर टाईम्स या ब्लॉगवरून वाचकांना विनम्र सादर) ...