▪एक जण गाडिसोबत वाहून गेला. पाच जण बाहेर फेकल्यामुळे बचावले. अर्ध्या तासापुर्विची घटना.
▪हेरंब कदम, अतुल करंदीकर,प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे, पराग पेडणेकर अशा पाच जणाना वाचवण्यात यश.
करुणा मुर्ती याने सिट बेल्ट लावल्याने तो गाडिसोबत वाहून गेला.
▪हे सर्वजण दुपारी उक्षी येथील धबधब्यावर गेले होते. रत्नागिरीत परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने गाडी १०० फुट खोल नदीत कोसळली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हे सर्व जिंदाल कंपनीचे कर्मचारी वर्ग होते.
No comments:
Post a Comment